भरती परीक्षांमध्ये मोठे बदल होणार! महाराष्ट्र शासनाची उच्चस्तरीय (Task Force) टास्क फोर्स १२ सप्टेंबरपासून राज्यभर संवाद दौऱ्यावर
मुंबई : (Task Force) महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांमध्ये होणाऱ्या भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य सरकारने…
